अखेर गिरीश अवघडे, या मित्रामुळे ब्लाँग लिहणे आज १ डिसेंबर पासून सुरू झाले.
एक नियतीशी लढणा-या सामान्य माणसाचे सामान्य माणसांसाठी समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी मदत,मार्गदर्शन व सहभागी व्हा माझ्याबरोबर आपले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी, टाका पहिले पाउल, या सामील व्हा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
प्रिय विजयसिंहजी,
आपण ब्लॉग लिहिण्याचा निर्णय घेऊन एक क्रांतीकारक पाऊल टाकले आहे. तुमचे विचार, लिखाण आणि मानवी मूल्यांसाठी झगडण्याची तळमळ आता क्षणार्धात कोट्यवधी जनतेपर्यंत पोहोचणार आहे. बस्स... आणखी काय ? खुप लिहा.... आभाळभर शुभेच्छांसह....
आपला मित्र
गिरीश अवघडे
( दिल्ली प्रतिनिधी, पुढारी )
Post a Comment